HomeUncategorized“आपण खात असलेले अन्न जर दुष्ट – वाईट मार्गाने वागणार्या चे असेल...

“आपण खात असलेले अन्न जर दुष्ट – वाईट मार्गाने वागणार्या चे असेल तर आपली बुद्धी सुद्धा वाईट होते.”- प.पू.कृष्णनामदास

“आपण खात असलेले अन्न जर दुष्ट – वाईट मार्गाने वागणार्या चे असेल तर आपली बुद्धी सुद्धा वाईट होते.”- प.पू.कृष्णनामदास

“आपण खात असलेले अन्न जर दुष्ट माणसाने किंवा चुकीच्या मार्गाने कामावलेले असेल तर त्याने आपली बुद्धी सुद्धा वाईट मार्गाने जाते. यासाठी चांगल्या लोकांची संगत धरावी”. असे प्रतिपादन प.पू कृष्णनामदास महाराज यांनी केले. महाभारतात शरपंजरी पडलेल्या पितामह भीष्म यांनी दुर्योधन अधर्मी दुष्ट आहे माहीत असूनही त्याचे अन्न खात असल्याने त्याच्या बाजूने गेलो असे श्री कृष्ण यांना संगितले. मात्र भागवत कथा प्रसाद अथवा कुठल्याही मंदिर-पुजा येथे मिळालेला प्रसाद ग्रहण केल्याने आपली शुद्धी होते असे पुढे संगितले. आंतरराष्ट्रीय श्री कृष्णभावनामृत संघ आयोजित भागवत सप्ताहात कथा सांगताना ते बोलत होते. गणेश कलाक्रीडा रंगमंच येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी संयोजक हितेंद्र सोमाणी, सुरेश खांडेलवाल, नंदकुमार पापल, सीमा कोंडेस्कर आदी मान्यवरांच्या बरोबरच भाविक उपस्थित होते.

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on